भारतीय राज्यघटना
26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार होते.
महत्त्वाचे कलम
- कलम 14 - समानतेचा अधिकार
- कलम 19 - स्वातंत्र्याचा अधिकार
- कलम 21 - जगण्याचा अधिकार
- कलम 32 - घटनात्मक उपाययोजना
भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे कलम, मूलभूत हक्क आणि परीक्षेत वारंवार येणारे प्रश्न.
26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार होते.
या विषयावर Quiz देऊन आपले ज्ञान तपासा