तलाठी मध्यम Talathi Bharti, Mahsul adhikari bharti Q.19 व्या शतकातील शेतकऱ्यांची आंदोलने सरकारला फारशी धोकायदायक का वाटली नाहीत? A शेतकऱ्यांनी पुरेशी सरकारला लक्ष केले नाही B सरकार व जमीनदार हेच शेतकऱ्यांचे शत्रू होते C शेतकर्या जवळ पुरेशी शस्त्र नव्हती D आंदोलनात सातत्य व भविष्यकालीन योजना नव्हती बरोबर उत्तर आंदोलनात सातत्य व भविष्यकालीन योजना नव्हती Copy करा Share Print मागील प्रश्न पुढील प्रश्न