तलाठी मध्यम Talathi Bharti, Mahsul adhikari bharti

Q.19 व्या शतकातील शेतकऱ्यांची आंदोलने सरकारला फारशी धोकायदायक का वाटली नाहीत?

A शेतकऱ्यांनी पुरेशी सरकारला लक्ष केले नाही
B सरकार व जमीनदार हेच शेतकऱ्यांचे शत्रू होते
C शेतकर्या जवळ पुरेशी शस्त्र नव्हती
D आंदोलनात सातत्य व भविष्यकालीन योजना नव्हती
बरोबर उत्तर
आंदोलनात सातत्य व भविष्यकालीन योजना नव्हती
Share