तलाठी मध्यम Talathi Bharti, Mahsul adhikari bharti

Q.1991 च्या परकीय गुंतवणूक धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत तात्काळ काय बदल झाला?

A निर्यात वाढली
B आयात वाढली
C परकीय गंगाजळीत वाढ झाली
D औद्योगिक उपक्रमात स्पर्धा निर्माण झाली
बरोबर उत्तर
औद्योगिक उपक्रमात स्पर्धा निर्माण झाली
WhatsApp Facebook