Q.द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणु म्हणतात, असे भारतीय तत्वज्ञान.............यांनी सांगितले.
बरोबर उत्तर
कणाद
स्पष्टीकरण
कणाद
- द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते, त्याला परमाणु असे नाव कणाद महर्षीनी दिले.
- प्राचीन इतिहासातील कणाद महर्षी हे महान तत्त्वज्ञानी होते.
- त्यांनी सर्वप्रथम अणुची अप्रत्यक्ष कल्पना मांडली.
परीक्षेसाठी उपयुक्त
• आर्यभट्ट हे महान गणित तज्ञ होते.
• पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असे त्यांनी सांगितले.
• भारताने पहिला उपग्रह 1975 साली अवकाशात सोडला व त्याला आर्यभट्ट असे नाव देण्यात आले.
- द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते, त्याला परमाणु असे नाव कणाद महर्षीनी दिले.
- प्राचीन इतिहासातील कणाद महर्षी हे महान तत्त्वज्ञानी होते.
- त्यांनी सर्वप्रथम अणुची अप्रत्यक्ष कल्पना मांडली.
परीक्षेसाठी उपयुक्त
• आर्यभट्ट हे महान गणित तज्ञ होते.
• पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असे त्यांनी सांगितले.
• भारताने पहिला उपग्रह 1975 साली अवकाशात सोडला व त्याला आर्यभट्ट असे नाव देण्यात आले.