चालू घडामोडी सोपे Police Bharti, mumbai police, pune police

Q.केरळनंतर स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्रालय स्थापन करणारे देशातील दुसरे राज्य कोणते बनले आहे?

A महाराष्ट्र
B कर्नाटक
C तमिळनाडू
D तेलंगणा
बरोबर उत्तर
तमिळनाडू
स्पष्टीकरण
केरळ राज्यानंतर तमिळनाडू हे स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्रालय स्थापन करणारे भारतातील दुसरे राज्य ठरले आहे.
WhatsApp Facebook