Q.केरळनंतर स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्रालय स्थापन करणारे देशातील दुसरे राज्य कोणते बनले आहे?
बरोबर उत्तर
तमिळनाडू
स्पष्टीकरण
केरळ राज्यानंतर तमिळनाडू हे स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्रालय स्थापन करणारे भारतातील दुसरे राज्य ठरले आहे.