Q.कोणत्या दोन राज्यांनी सोन नावाच्या नदीच्या पाण्याच्या वाटपावरून असलेला दीर्घकाळ चाललेला वाद मिटवण्यासाठी एका करारावरती स्वाक्षरी केलेली आहे?
बरोबर उत्तर
वरील दोन्ही
स्पष्टीकरण
बिहार आणि झारखंड या दोन राज्यांनी सोन नदीच्या पाण्याच्या वाटपावरून असलेला 25 वर्षांचा जुना वाद मिटवण्यासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे.