Q.कोणत्या वर्षापर्यंत सिकल सेल ॲनिमियाचे निर्मूलन करण्याचे भारताचे लक्ष ठेवलेले आहे?
बरोबर उत्तर
2047
स्पष्टीकरण
भारताने 2047 पर्यंत सिकल सेल ॲनिमियाचे निर्मूलन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याचबरोबर 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे देखील लक्ष ठेवण्यात आले आहे.