Q.कोणत्या वर्षापर्यंत सिकल सेल ॲनिमियाचे निर्मूलन करण्याचे भारताचे लक्ष ठेवलेले आहे?

A 2030
B 2047
C 2050
D 2027
बरोबर उत्तर
2047
स्पष्टीकरण
भारताने 2047 पर्यंत सिकल सेल ॲनिमियाचे निर्मूलन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याचबरोबर 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे देखील लक्ष ठेवण्यात आले आहे.
WhatsApp Facebook