तलाठी मध्यम Talathi Bharti, Mahsul adhikari bharti Q.राजकारणात अध्यात्मिकरण या गो. कृ. गोखले यांच्या विचारासंबधी कोणते विधान चूक आहे? A राजकारण हे प्रतिष्ठेचे क्षेत्र मानले जावे B सार्वजनिक जीवनातील पवित्र व शुद्धता यावर भर दिला जावा C घटनात्मक व सनदशीर मार्गाचा अवलं ब D राजकारणात यशस्वी होणे महत्वाचे साधन कोणतेही चालेल बरोबर उत्तर राजकारणात यशस्वी होणे महत्वाचे साधन कोणतेही चालेल Copy करा WhatsApp Facebook Print मागील प्रश्न पुढील प्रश्न