आरोग्य भरती सोपे Arogya Bharti

Q.राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम कशासाठी राबविला जात आहे?

A आयोडीन अभाव आजार नियंत्रित करण्यासाठी
B हिवताप नियंत्रण करण्यासाठी
C क्षयरोग नियंत्रित करण्यासाठी
D हगवण निर्मूलन करण्यासाठी
बरोबर उत्तर
आयोडीन अभाव आजार नियंत्रित करण्यासाठी
Share