Q..............रोजी मुंबई बंदरात उभ्या असले ल्या जहाजावरील भारतीय नौसैनिकांनी ब्रिटीश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला.

A 18 फेब्रुवारी 1946
B 28 फेब्रुवारी 1946
C 18 जानेवारी 1947
D 28 जानेवारी 1947
बरोबर उत्तर
18 फेब्रुवारी 1946
WhatsApp Facebook

जिल्हा न्यायालय भरती — आणखी प्रश्न

MIA म्हणजे काय?…
✓ महाराष्ट्र गुप्तवार्ता अकॅडमी
'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले ?…
✓ महात्मा फुले
गोवा राज्याची राजधानी पणजी कोणत्या नदीच्या तटावर आहे?…
✓ माण्डवी
भारतीय स्टेट बँकेने खालीलपैकी कोणत्या शहरात नुकताच प्रोजेक्ट कुबेर लॉन्च केला आहे?…
✓ बेंगलोर
‘स्लीपिंग ऑन ज्युपिटर' हे पुस्तक कोणी लिहिले ?…
✓ अनुराधा रॉय
उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर हा नवीन जिल्हा कधी अस्तित्वात आला?…
✓ 15 ऑगस्ट 1982
जिल्हा न्यायालय भरती चे सर्व प्रश्न पहा

MarathiGK.com बद्दल

MarathiGK.com हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मराठी GK प्रश्नसंग्रह आहे. येथे MPSC, Police Bharti, Talathi, Gramsevak, ZP Bharti, STI, PSI आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हजारो प्रश्न मराठीत उपलब्ध आहेत. जिल्हा न्यायालय भरती विषयावरील हे प्रश्न विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करतात. हा प्रश्न Jilha Nyayalay Bharti परीक्षेसाठी विशेष उपयुक्त आहे. आमच्या Quiz आणि Mock Test feature द्वारे तुम्ही तुमचे ज्ञान तपासू शकता. सर्व प्रश्न 100% मोफत आहेत.