Q.उल्हास नवीन भारत साक्षरता कार्यक्रम आणि एनईपी (राष्ट्रीय शिक्षण धोरण) 2020 अंतर्गत भारतातील कोणते राज्य सहावे पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे?

A हिमाचल प्रदेश
B उत्तराखंड
C केरळ
D गोवा
बरोबर उत्तर
उत्तराखंड
स्पष्टीकरण
सर्व नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता, आजीवन शिक्षण आणि अत्यावश्यक जीवन कौशल्यांना अधिक प्रोत्साहन देणे हे सरकारचे या कार्यक्रमामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. उत्तराखंड हे सहावे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे.
WhatsApp Facebook