Q.उल्हास उपक्रमा अंतर्गत पूर्णपणे साक्षर म्हणून घोषित होणारे भारतातील पाचवे राज्य कोणते आहे?
बरोबर उत्तर
सिक्कीम
स्पष्टीकरण
उल्हास उपक्रमा अंतर्गत पूर्णपणे साक्षर म्हणून घोषित होणारे सिक्कीम हे ५ वे राज्य ठरले आहे. या उपक्रमात मिझोरम हे देशातील पहिले राज्य ठरले होते.