Q.उल्हास उपक्रमा अंतर्गत पूर्णपणे साक्षर म्हणून घोषित होणारे भारतातील पाचवे राज्य कोणते आहे?

A लद्दाख
B गोवा
C सिक्कीम
D मिझोरम
बरोबर उत्तर
सिक्कीम
स्पष्टीकरण
उल्हास उपक्रमा अंतर्गत पूर्णपणे साक्षर म्हणून घोषित होणारे सिक्कीम हे ५ वे राज्य ठरले आहे. या उपक्रमात मिझोरम हे देशातील पहिले राज्य ठरले होते.
WhatsApp Facebook