Q.उल्हास या नवीन भारत साक्षरता कार्यक्रम आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत भारतातील कोणते राज्य सहावे पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे?

A महाराष्ट्र
B गुजरात
C उत्तराखंड
D हिमाचल प्रदेश
बरोबर उत्तर
उत्तराखंड
स्पष्टीकरण
उत्तराखंड हे उल्हास या कार्यक्रमांतर्गत भारतातील सहाव्या क्रमांकाचे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे.
WhatsApp Facebook