आरोग्य भरती सोपे Arogya Bharti

Q.व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्यांऐवजी मिठाच्या कापडी घड्या का वापरतात?

A मीठ व पाणी उष्माग्राही क्रिया
B मीठ व पाणी उष्मादायी क्रिया
C मीठ व पाणी सहज उपलब्ध असते
D मिठ पाण्यात सहज विरघळते
बरोबर उत्तर
मीठ व पाणी उष्माग्राही क्रिया
स्पष्टीकरण
आपल्या शरीरातील उष्णता शोषून घेते त्यामुळे व्यक्तीचा ताप कमी होतो
Share