507 प्रश्न सापडले "भारत सामान्य ज्ञान" साठी

भारत सामान्य ज्ञान medium

……………….. ही पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बऱ्हाणपूर खिंड तयार झाली आहे.

उत्तर: सातपुडा
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुठे आहे?

उत्तर: कुरबुडे
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे?

उत्तर: आयर्लंड
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

लोकसभेतील प्रतिनिधित्व साठी विविध राज्यांना मिळणाऱ्या जागांची वाटणी कोणत्या आधारावर केली जाते?

उत्तर: राज्याची लोकसंख्या
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

सतीश धवन अवकाश केंद्र कुठे आहे?

उत्तर: आंध्र प्रदेश
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

‘झारिया’ ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण ………… या राज्यात आहे.

उत्तर: झारखंड
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

खालीलपैकी ……………. या राज्यात पंचायत राज पध्दती अस्तित्वात नाही.

उत्तर: नागालँड
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

दिल्लीचा सुलतानपदी बसणारी खालीलपैकी पहिली व एकमेव स्त्री कोणती?

उत्तर: रझिया सुल्तान
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

रायगड जिल्हातील पाली ये ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?

उत्तर: आंबा
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 26000 धावा करणारा फलंदाज कोण बनला आहे?

उत्तर: विराट कोहली
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

नवीन पाचशेच्या नोटे वर कशाचे चित्र आहे?

उत्तर: लाल किल्ला
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

कागद पाण्यावर तरंगतो कारण……. 1. कागद घनरूप असून पाणी द्रवरूप आहे 2. घनपदार्थ द्रव्यापेक्षा हलके असतात 3. कागदाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे= 4. कागद पाण्यात विरघळत नाही Q20. ‘केपलर’ या शास्त्रज्ञाचे नि

उत्तर: खगोलशास्त्र
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

ठक्कर बाप्पा यांनी आपले आयुष्य ..... साठी वाहिले ?

उत्तर: आदिवासींच्या उन्नतीसाठी
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

मुक्त आणि सक्ती, या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोण होते?

उत्तर: शाहू महाराज
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

खालीलपैकी कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणासाठी कार्य केले ?

उत्तर: रयत शिक्षण संस्था
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

ख्रिस्ती मिशन यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रिया विरुद्ध सर्वप्रथम आवाज उठवला ते कोण?

उत्तर: विष्णुबुवा ब्रह्मचारी
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

'राउरकेला पोलाद प्रकल्प' कोणत्या राज्यात आहे?

उत्तर: ओडिशा
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

खालीलपैकी कोणत्या शहरास जुळी शहरे संबोधले जाते?

उत्तर: हैदराबाद - सिकंदराबाद
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

‘नाईलची दे णगी’ म्हणून ……. या दे शास संबोधले जाते.

उत्तर: इजिप्त
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

एखादे विधेयक हे अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे?

उत्तर: लोकसभेचा सभापती
पूर्ण उत्तर पहा