……………….. ही पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बऱ्हाणपूर खिंड तयार झाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुठे आहे?
भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे?
लोकसभेतील प्रतिनिधित्व साठी विविध राज्यांना मिळणाऱ्या जागांची वाटणी कोणत्या आधारावर केली जाते?
सतीश धवन अवकाश केंद्र कुठे आहे?
‘झारिया’ ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण ………… या राज्यात आहे.
खालीलपैकी ……………. या राज्यात पंचायत राज पध्दती अस्तित्वात नाही.
दिल्लीचा सुलतानपदी बसणारी खालीलपैकी पहिली व एकमेव स्त्री कोणती?
रायगड जिल्हातील पाली ये ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 26000 धावा करणारा फलंदाज कोण बनला आहे?
नवीन पाचशेच्या नोटे वर कशाचे चित्र आहे?
कागद पाण्यावर तरंगतो कारण……. 1. कागद घनरूप असून पाणी द्रवरूप आहे 2. घनपदार्थ द्रव्यापेक्षा हलके असतात 3. कागदाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे= 4. कागद पाण्यात विरघळत नाही Q20. ‘केपलर’ या शास्त्रज्ञाचे नि
ठक्कर बाप्पा यांनी आपले आयुष्य ..... साठी वाहिले ?
मुक्त आणि सक्ती, या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोण होते?
खालीलपैकी कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणासाठी कार्य केले ?
ख्रिस्ती मिशन यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रिया विरुद्ध सर्वप्रथम आवाज उठवला ते कोण?
'राउरकेला पोलाद प्रकल्प' कोणत्या राज्यात आहे?
खालीलपैकी कोणत्या शहरास जुळी शहरे संबोधले जाते?
‘नाईलची दे णगी’ म्हणून ……. या दे शास संबोधले जाते.
एखादे विधेयक हे अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे?