समाजसुधारक सोपे MPSC, Police Bharti, Aarogya Bharti, Talathi Bharti, Vanrakshak Bharti

Q.1964 साली सरकारला नवा विद्यापीठ कायदा करावा लागला कारण -

A डॉ पंजाबराव देशमुख यांनी भारतभर यासाठी जनआंदोलन छेडले होते
B नवा विद्यापीठ कायदा हाच खरी शिक्षण क्रांती घडवून आणेल असे पंजाबराव देशमुख यांचे म्हणणे होते
C डॉ पंजाबराव देशमुख यांचा नागपूर विद्यापीठाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता
D वरील सर्व कारणे चुकीची आहेत
बरोबर उत्तर
डॉ पंजाबराव देशमुख यांचा नागपूर विद्यापीठाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता
WhatsApp Facebook