समाजसुधारक

473 प्रश्न समाजसुधारक
Quiz द्या
MCQ प्रश्न (473)
1

मानवधर्म सभेच्या प्रेरणेतून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1849 मध्ये कोणती संस्था स्थापन केली होती ?

उत्तर: परमहंस सभा
2

मानवधर्म सभेची स्थापना कधी व कोठे झाली ?

उत्तर: 22 जून 1844 , सुरत
3

परमहंस सभेच्या सदस्यांनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या अध्यक्षतेखाली 1849 मध्ये कोणती सभा स्थापन केली होती ?

उत्तर: ज्ञानप्रसारक सभा
4

सन 1851 मध्ये परमहंस सभेच्या सदस्यावर टीका टिप्पणी करणारी ' परमहंसमत प्रशंसा ' नावाची कविता कोणी प्रसिद्ध केली ?

उत्तर: रामकृष्ण अनंत उर्फ गुजाबा जोशी
5

परमहंस सभा महाराष्ट्रात स्थापन झाली होती . तिच्याबाबत काय खरे नाही ?

उत्तर: तिच्यावर ख्रिश्चन समाजाचा प्रभाव नव्हता
6

परमहंस सभेची स्थापना कधी व कोठे करण्यात आली ?

उत्तर: 31 जुलै 1849 ( मुंबई )
7

इ.सन 1849 मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना कोणी केली ?

उत्तर: दादोबा पांडुरंग तर्खडकर
8

कर्मयोगांचे महत्त्व व वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अमेरिकेत ' वेदांत समाजा ' ची स्थापना कोणी केली होती ?

उत्तर: स्वामी विवेकानंद
9

सन 1897 मध्ये स्थापन झालेल्या रामकृष्ण मिशनची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती ?

उत्तर: वरील सर्व
10

रामकृष्ण मिशनचे ब्रीदवाक्य कोणते होते ?

उत्तर: आत्मनो मोक्षार्थ जगद्वितायच
11

स्वामी विवेकानंदांनी कोलकत्ताजवळील बेलूर येथे ' रामकृष्ण मठाची ' स्थापना कधी केली ?

उत्तर: 1899
12

रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेचे मुख्यालय कोठे होते ?

उत्तर: बेलूर ( प.बंगाल )
13

स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कधी व कोठे केली ?

उत्तर: 1 मे 1897 बारानगर ( प.बंगाल )
14

रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर: स्वामी विवेकानंद
15

थिऑसॉफिकल सोसायटीने भारतात आपले मुख्य कार्यालय कधी आणि कोठे स्थापन केले ?

उत्तर: 1882 - अड्यार ( मद्रास )
16

भारतात थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली ?

उत्तर: डॉ.ॲनी बेझंट
17

सन 1875 न्यूयॉर्क ( अमेरिका ) येथे थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली ?

उत्तर: मादाम ब्लावाट्सकी व कर्नल ऑलकॉट
18

स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन ' लढाऊ हिंदू धर्म ' असे कोणी केले आहे ?

उत्तर: भगिनी निवेदिता
19

आर्य समाजामार्फत कोणती मुखपत्रे चालवली जात असत ?

उत्तर: वरील सर्व
20

1874 मध्ये सत्यार्थ प्रकाश, ज्याला आर्य समाजाचे बायबल म्हटले जाते, त्याची रचना कोणी केली ?

उत्तर: स्वामी दयानंद