समाजसुधारक सोपे MPSC, Police Bharti, Aarogya Bharti, Talathi Bharti, Vanrakshak Bharti Q.आगरकर हे पूर्णतः बुद्धीप्रामाण्यवादी सुधारक होते : कारण ........... A त्यांनी ब्राह्मणांवर कडक टीका केली B त्यांना समाजसुधारकांसाठी धर्माच्या आधाराची गरज वाटत नव्हती C त्यांनी बालविवाह व जातिभेद यांना विरोध दर्शविला D त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व दिले बरोबर उत्तर त्यांना समाजसुधारकांसाठी धर्माच्या आधाराची गरज वाटत नव्हती Copy करा WhatsApp Facebook Print मागील प्रश्न पुढील प्रश्न