Q.भारतामध्ये शाश्वत सागरी विकासासाठी कोणते बंदर एक आदर्श बंदर म्हणून उदयास आलेलं आहे?

A मुंबई बंदर
B कांडला बंदर
C चेन्नई बंदर
D ओ चिदंबरणार बंदर प्राधिकरण
बरोबर उत्तर
ओ चिदंबरणार बंदर प्राधिकरण
स्पष्टीकरण
ओ चिदंबरणार बंदर प्राधिकरण हे भारतामध्ये शाश्वत सागरी विकासासाठी आदर्श बंदर म्हणून उदयास आले आहे. या बंदराने कार्बन उत्सर्जनामध्ये लक्षणीय घट (45% पर्यंत) केली आहे आणि नवीकरणीय ऊर्जा व हरित पायाभूत सुविधांचा प्रभावीपणे वापर करत आहे. हे बंदर तमिळनाडू राज्यात आहे.
WhatsApp Facebook