समाजसुधारक सोपे MPSC, Police Bharti, Aarogya Bharti, Talathi Bharti, Vanrakshak Bharti

Q.गो. ग आगरकरांविषयी काय खरे नाही?

A नीतिमान होण्यासाठी ईश्वरनिष्ठ असलेच पाहिजे असे नाही
B धर्माच्या चौकटीत राहूनच विवेकाचे पालन केले पाहिजे
C प्रखर बुद्धिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते
D कवी , काव्य व काव्यरति → हा त्यांचा निबंध आहे
बरोबर उत्तर
धर्माच्या चौकटीत राहूनच विवेकाचे पालन केले पाहिजे
WhatsApp Facebook