‘झेंडूची फुले ’ या विडंबन काव्याची रचना …………….यांनी केली.
खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही ?
‘विंचू चावला’ हे प्रसिद्ध भारुड…………..यांनी रचले .
'आनंदाचे डोही आनंद तरंग' हा अभंग ………….यांनी रचला आहे .
उखळ पांढरे होणे याचा अर्थ ……………..
ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळाले ला नाही?
शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?
वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने कोणत्या खंडाच्या दक्षिण टोकास वळसा घालून तो कालिकत येथे पोहोचला ?
‘भिल्ल’ ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते ?
‘वेरड’ ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने …………………येथे आढळते.
भारतातील सर्वात लांब पोलादी पूल " महात्मा गांधी सेतु चे उद्घाटन कोठे करण्यात आले ?
कानात मुंग्यांचे वारूळ होणे म्हणजे ?
माईकल शुमाकर हे कोणत्या खेळाशी संबंधी आहे ?
जर DOOR = 25, LOWER = 37, TOWER = 18 तर OVER = ?
खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?
अहिल्याबाई होळकर योजना कशासाठी सुरु केली ?
‘मराठी सत्तेचा उदय’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
ब्राम्होस क्षेपणास्त्र कशा पद्धतीचे आहे ?
जर एका सांकेतिक भाषेत QUEEN = OVCFL असा लिहिला तर KING = ?
कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात ?