मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने जुलै 2026 मध्ये राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या (NCRB) नवीन महासंचालक पदी कोणाची नियुक्ती केली आहे?
अलीकडेच चर्चेमध्ये असलेल्या 'हयाभुसा दोन' (Hayabusa2) मोहीम कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे?
अंडर 20 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय कुस्तीपटूंनी एकूण किती पदके जिंकलेली आहेत?
भारतीय नौदल 11 जुलै 2026 रोजी विशाखापट्टनम येथे प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत कोणती सहावी स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट सेवेमध्ये दाखल करणार आहे?
दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिवस (वर्ल्ड पॉप्युलेशन डे) केव्हा साजरा करण्यात येत असतो?
कोणते राज्य भारतातील पहिले हवा भरलेले रबर धरण बांधत आहे?
अस्त्र एम के वन हे कोणत्या संस्थेने विकसित केलेले स्वदेशी बियडव्हिजुअल रेंज एअर टू एअर मिसाईल (BVRAAM) आहे?
नुकताच वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी प्राईज 2026 जिंकलेला समृद्ध ग्राम हा कोणत्या संस्थेचा प्रमुख उपक्रम आहे?
ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPR&D) च्या नवीन महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उल्हास नवीन भारत साक्षरता कार्यक्रम आणि एनईपी (राष्ट्रीय शिक्षण धोरण) 2020 अंतर्गत भारतातील कोणते राज्य सहावे पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे?
जगातील पहिले आठवड्यातून एकदा घ्यायचे बेसल इन्सुलिन 'इन्सुलिन आयकोडेक' कोणत्या देशाने सादर केलेले आहे?
कोणत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने (IIM) इंडोनेशियामध्ये आपल्या पहिल्या परदेशी कॅम्पसची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे?
अलीकडेच उत्तर प्रदेश सरकारने शहाजहानपूर जिल्ह्यातील जलालाद शहराचे नाव बदलून काय ठेवलेले आहे?
अलीकडेच हरियाणामधील कोणते फळ भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळवणारे पहिले फळ ठरले आहे?
सायटोप्सिस इंडिका नावाची खोल समुद्रातील माशांची नवीन प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सापडलेली आहे?
उल्हास या नवीन भारत साक्षरता कार्यक्रम आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत भारतातील कोणते राज्य सहावे पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे?
एआयएसएच 2023-24 च्या अहवालानुसार उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी गुणोत्तरामध्ये कोणते भारतीय राज्य प्रथम क्रमांकावरती आलेले आहे?
कोणत्या सरकारने मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना सुरू केलेली आहे?
विंबल्डन 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
10 जुलै 2026 रोजी मंजूर झालेल्या केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेचा उद्देश भारतातील पवित्र वनांचे संवर्धन आणि पुनरसंचयन करणे हा आहे?