507 प्रश्न सापडले "भारत सामान्य ज्ञान" साठी

भारत सामान्य ज्ञान medium

पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे?

उत्तर: भिलार
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

भारताचे युवा कार्य व क्रीडा मंत्री(Youth Affairs and Sports Minister) कोण आहेत?

उत्तर: अनुराग ठाकूर
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

अनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

उत्तर: धुळे
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

'बिहू' हा सण भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो?

उत्तर: आसाम
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

उत्तराखण्ड या राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली होती?

उत्तर: 2000
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

यूपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे?

उत्तर: मनोज सोनी
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला कोण होती?

उत्तर: कमलजीत संधू
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

2011 च्या जनगणनेनुसार भारताच्या आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती होती?

उत्तर: ८.६
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

कोणत्या योजनेअंतर्गत लैं गिक अत्याचार झाले ल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?

उत्तर: मनोधैर्य
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

प्रमोद भगत हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

उत्तर: बॅडमिंटन
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

बालकामगार ठे वण्यास मनाई आहे हे ….. यासंबंधीचे कलम कोणते?

उत्तर: कलम 24
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

'सर्वपाक्षी जगतपती । त्यासी नकोच मध्यस्थी' हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे?

उत्तर: सत्यशोधक समाज
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

ताराबाई शिंदे यांनी ..... मध्ये 'स्त्री-पुरुष' तुलना हा निबंध लिहला

उत्तर: 1882
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ________ आहे.

उत्तर: 66
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

सायमन कमिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले ?

उत्तर: 1928
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावली होती?

उत्तर: दिल्ली-वाराणसी
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

महात्मा गांधींना 'महात्मा' ही पदवी कोणी दिली

उत्तर: रवींद्रनाथ टागोर
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

केंद्र सरकारच्या कुसुम योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कृषी पंपाचे वाटप केले जात आहे?

उत्तर: १ लाख
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

महाराष्ट्राचे ' व्हॅली ऑफ फ्लॉवर' म्हणून कोणते पठार ओळखले जाते

उत्तर: कास पठार
पूर्ण उत्तर पहा
भारत सामान्य ज्ञान medium

बालकवी म्हणून कोणाला ओळखले जाते?

उत्तर: त्र्यंबक बापूजी ठोंबरे
पूर्ण उत्तर पहा